Sunday, 31 August 2014

पावसात भिजताना

पावसात भिजताना डोळे भरून आले,
मनीचे सारे दाह शांत झाले
कशा नि कसल्या कडु-गोड आठवणी,
साचून राहिल्या होत्या मनात
पर्जन्यसरींनी सारे दुःख हलके केले.
मनाला उल्हासित केले.
आयुष्यातील पुढील संघर्षाला 
हसत सामोरे जाण्यासाठी



No comments:

Post a Comment