भक्तीगीत
Sunday, 31 August 2014
पावसात भिजताना
पावसात भिजताना डोळे भरून आले
,
मनीचे सारे दाह शांत झाले
…
कशा नि कसल्या कडु
-
गोड आठवणी
,
साचून राहिल्या होत्या मनात
…
पर्जन्यसरींनी सारे दुःख हलके केले
.
मनाला उल्हासित केले
.
आयुष्यातील पुढील संघर्षाला
हसत सामोरे जाण्यासाठी
…
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment